आचार संहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन नाही
छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता दि.१६ मार्च पासून लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया दि.४ जून रोजी पूर्ण होणार आहे. या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही,असे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment